Abhijit Patil
-
Awaj Marathi । जळगाव शहरात पहिल्याच दिवशी ४५ उमेदवारी अर्जांची विक्री ?
टीम आवाज मराठी, जळगाव । विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज…
Read More » -
अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान
जळगाव दि. 21 प्रतिनिधी – अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अधिवेशन जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. सदर…
Read More » -
‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन
जळगाव, दि. १९ (क्रीडा प्रतिनिधी) – ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने दि. १९ व २० ऑक्टोबर असे…
Read More » -
क्राईम
नदीपात्रात आंघोळ करण्यास गेलेल्या परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आढळला
पाचोरा -तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील गडद नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेला बिहार राज्यातील ३० वर्षीय तरुण मजूर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला…
Read More » -
क्राईम
पारोळा येथे महिलेचे मंगळसुत्र चोरट्यांनी लांबवले
पारोळा : येथील श्री बालाजी महाराज मंदिराच्या रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून १४ रोजी महिलेचे सोने लंपास केल्याची घटना…
Read More » -
क्राईम
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर : तालुक्यातील शहापूर येथील १८ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १५ रोजी उघडकीस आली आहे. शहापूर…
Read More » -
गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत आकांक्षा वानोळे, सृष्टी थोरात, आयुषी केनिया व धारणी एस. के. विजयी
जळगाव दि. १४ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गांधी जयंती निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
Read More » -
देश-विदेश
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार – फडणवीस
धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२चे भूमिपूजन ५ हजार २१७ कोटींच्या विकासकामांना मंजुरी– गोंदिया :-धापेवाड़ा उपसा सिंचन प्रकल्पामुळे ७५ हजार एकर जमीन…
Read More » -
जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १५ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन
१५ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा तसीन तडवी,टिळक सरोदे, राज बुवा,जयेश सपकाळे, तर मुलींमध्ये माही संघवी,झुनेरा शेख,इमान शेख,गुंजल नेमाडे…
Read More » -
जळगाव
भारताची संस्कृती महान असल्याने अनेक देशांनी केले अनुकरण – आ. राजूमामा भोळे
जळगाव (प्रतिनिधी) : आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे. भारत देशाची संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे अनेक देशांनी अनुकरण केले आहे.…
Read More »